काळी फित लावून जयंत पाटील यांचा 'भारत बंद'ला पाठिंबा

Lok Satta 2021-09-27

Views 46


राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे असून संवाद यात्रेतील कार्यक्रमात 'भारत बंद'ला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळीफित लावून पाठिंबा दर्शविला. संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आज भारत बंदची हाक दिली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS