रागाच्या माध्यमातून आपण विष पितोय का ?Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपल्या मनाविरूद्ध काही गोष्टी घडत असतील तर आपल्याला लगेच राग येतो. आपल्याला कोणी काही मोठ्याने ओरडले किंवा बोलले की पटकन राग येतो. मग आपल्या मनामध्ये त्या व्यक्तिच्या विरोधात तिरस्कार व राग निर्माण होतो. पण समाजामध्ये एकमेकांमध्ये मिसळताना आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. राग, आळस व वैताग हे माणसाचे महत्वाचे शत्रू आहेत. त्यामुळे रागाच्या माध्यमाचून आपण विष पितोय का ? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS