सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी तिसरी इयत्तेपासून प्रशिक्षण देण्याचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

ETVBHARAT 2025-10-03

Views 3

तिसऱ्या इयत्तेपासूनच मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार सायबर गुन्ह्यांबाबत शिक्षण देण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी सर्वंकष व्यवस्था निर्माण करावी लागेल," असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS