Jitendra Awhad: 'वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला नेणं हा मुंबईला…' ; आव्हाडांची केंद्र सरकारवर टीका

Lok Satta 2023-03-21

Views 3

'गेल्या ८ ते ९ वर्षांमध्ये अनेक कार्यालयं आणि अनेक उद्योग हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यात आले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे. महाराष्ट्र्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम केंद्र सरकारकडून सातत्याने केलं जातं आहे' असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. 'मराठी माणसाचा स्वाभिमान चिरडण्याचं काम केंद्राकडून सुरू झालं आहे' असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS