स्वच्छ भारत अभियानवाल्यांनी हगताना लोकांना मध्येच 'ऊठवलं' | मराठी न्यूज चैनल

Lokmat 2021-09-13

Views 1

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत या मोहिमेचं महत्व गावोगाव, खेडोपाडी पोहचवण्याकरता अधिकारी भल्या पहाटे जन'जागृती' करीत आहेत. त्यांच्या घोषणा हसवतायेत खऱ्या पण हागणदारी मुक्त करण्याचा हा स्वच्छ प्रयत्न आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS