न्याय यंत्रणेलाही कडक सुरक्षेची गरज

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भात अनेक उपाययोजना आखल्याचे जाहीर केले. या उपाययोजनाची अंमलबजावणी केली जात आहे, असा आभास निर्माण करण्यात सरकारला काही प्रमाणात यशही आले. मात्र, हल्ल्याला जसजशी काही वर्षे सरत गेली, तसतशी सरकारने सुरक्षेसंदर्भात केलेल्या दाव्यांची वास्तविकता पुन्हा एकदा ‘लोकमत’च्या स्टिंगने समोर आणली

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS