राहूल गांधी देशासाठी सक्षम नेतृत्व : संजय राऊत

Sarkarnama 2021-06-12

Views 0

नाशिक : भाजपने पैसा व सत्ता विरोधी पक्ष व विरोधी नेत्यांच्या अधःपतनासाठी वापरला. तरीही जनतेला जे हवे तेच होते. त्यामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व आज प्रभावीपणे पुढे येत आहे. लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे ते काँग्रेस व पर्यायाने देशाचे सक्षम नेतृत्व ठरु शकतात असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS