...तर दोन्ही उपमुख्यमंत्री पद रद्द करून मंत्री म्हणून फिरा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, शेतकऱ्यांना एक लाख रुपये देण्याची मागणी

ETVBHARAT 2025-10-11

Views 4

राज्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यासह सभेत बोलताना ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS