New Trains: येत्या 5 वर्षात रेल्वे तीन हजार नवीन गाड्या सुरू करणार, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

LatestLY Marathi 2023-11-20

Views 1

रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS