"राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट…”, संजय राऊतांचा इशारा

Lok Satta 2022-11-18

Views 2

भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापलंय. अशातच “राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते," असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS