"मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही, माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी.."-Yashomati Thakur| Shivsena

HW News Marathi 2022-09-06

Views 3

काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपा नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. "रामराम म्हटलं की आपुलकी असते, जय श्री राम म्हटलं की राजकारण असतं" असं म्हणत निशाणा साधला आहे. "रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे. मी तर कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही. माझ्या समोर खुद्द पंतप्रधान जरी आले तरी रामरामच म्हणणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

#YashomatiThakur #EknathShinde #UddhavThackeray #NarendraModi #GulabraoPatil #ShivSena #BMCElection #BJP #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS