Compensation to Farmers: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार तात्काळ, मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार पंचनामे

LatestLY Marathi 2022-08-24

Views 44

पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS