Uddhav Thackeray यांनी सामानातून शिंदे गटावर कसा निशाणा साधला ? | Sakal Media

Sakal 2022-08-06

Views 103

घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो !अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. अशी टीका शिंदे गटावर सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले आहेत. आता सामनाच्या अग्रलेखांमधून टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS