"आम्हाला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही", Ambadas Danve यांचा BJP ला टोला

HW News Marathi 2022-06-01

Views 6

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जून रोजी औरंगाबाद शहरात विराट सभा होणार आहे. त्या अनुषंगाने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कामाला लागल्याचे चित्र आज औरंगाबाद शहरात दिसून आलं आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आम्हाला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही, आमची संघटनात्मक शक्ती खूप मोठी आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपचं नाव न घेता लगावला आहे.

#Aurangabad #AmbadasDanve #ChandrakantKhaire #Sambhajinagar #UddhavThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #BJP #Shivsena #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS