विचार साकार कसे होतात ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपले विचार हे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आपल्याला खूप मेहनतीची गरज आहे. आपल्या मनामध्ये विचार आले आणि ते साकार झाले असे जीवनामध्ये होत नाही. माणसाने केलेल्या विचारांमध्ये चैतन्यशक्ती म्हणजेच एक प्रकारची उर्जा असते. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये जे सामर्थ्य असते त्याला तेजतत्व असे म्हणतात. माणसाने मनामध्ये केलेले विचार हे साकार होत असतात कारण ते पृथ्वीवर आकार घेत असतात. आपण मनामध्ये जे विचार करत असतो ते आपल्या कृतीतून आपण इतरांना दाखवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार साकार कसे होतात? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS