जाणीवेचे रंग कोणते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपल्याला जेव्हा स्वत:चे आयुष्य समजायला लागते तेव्हा स्वत:ची जाणीव आपण ओळखली पाहिजे. आपल्या कुटुंबाची जाणीव आपण ओळखली पाहिजे. या जाणीवांमध्ये सुख किती आणि दु:ख किती आहे हे आपण ओळखले पाहिजे.
माणसाला स्वत:च्या परिस्थितीची जाणीव दुस-याने सांगण्याची गरज नसते. आपल्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे याची पूर्ण जाणीव त्याला असते. जाणीव म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला खात्रीपूर्वक काळजी असते. आपण ज्या काही गोष्टी या दिवसभर करत असतो आणि त्याचे योग्य पद्धतीने निरिक्षण करत असतो त्याला सुद्धा जाणीव असेच संबोधले जाते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी जाणीव कशी समजाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS