माणूस का जन्माला येतो? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

परमेश्वराने आपल्याला या भूतलावर जन्म दिल्यानंतर आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करतो हे महत्वाचे असते. जन्माला आल्यावर आपल्या आईवडीलांची आपल्याकडून काही आशा अपेक्षा असते. आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक असतो. माणूस जन्माला आल्यावर स्वत:ला जीवनामध्ये काही तरी करता आले पाहिजे हे मुख्य उद्दीष्ट त्याच्या समोर असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी माणूस का जन्माला येतो? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS