औरंगाबादची पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करा |Aurangabad| Atul Save| paithan| MLA | Sakal Media |

Sakal 2021-07-10

Views 302

औरंगाबादची पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करा |Aurangabad| Atul Save| paithan| MLA | Sakal Media |
औरंगाबाद : जोपर्यंत पैठणहून मुबलक पाणी येत नाही तसेच लिकेज थांबत नाही तोपर्यंत शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यासाठी पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया आमदार अतुल सावे यांनी दिली ( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Aurangabad #Atulsave #MLA #water #Marathwada

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS