टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत | Agriculture | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 53

हजारो रूपये भांडवल गुंतवून तीन महिने मेहनत करत टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन केले. बहरात आलेल्या या टोम्रटो पिकाला सध्या भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी आपले बहरलेल्या फडात जनावरे सोडून दिली आहेत.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी, कवठे येमाई, जांबुत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, मलठण, सविंदणे या परीसरात टोमॅटो पिक घेणारे शेतकरी आढळतात. या परीसरात कुकडी, घोडनदी तसेच डींभा उजवा कालवा, मिना शाखा कालवा व कुकडी कालव्या अंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. या पाण्यावर ऊसासारखी बारमाही पिेके शेतकरी घेताना दिसतात. मात्र कमी कालावधीत चांगला पैसा मिळवून देणारे व आर्थीक स्थीतीला पाठबळ देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS