Bharat Bandh By Protesting Farmers: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची \'भारत बंद\' ची हाक

LatestLY Marathi 2021-03-26

Views 1

आज शुक्रवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत भारत बंद असणार आहे. 26 मार्च रोजी दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत आहे. म्हणूनच किसान मोर्चाने शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंदची घोषणा केली आहे. जाणून घ्या या दरम्यान काय असेल बंद आणि काय असेल सुरु.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS