"राजा उधार झाला आणि हाती भोपळा आला," फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Lok Satta 2020-12-25

Views 534

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. देवेंद्र फडणवीस पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले.

#DevendraFadnavis #Farmers #UddhavThackeray #BJP #Shivsena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS