अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? सरकारने व्यवहार रद्द केला तर मी न्यायालयात जाणार - अंजली दमानिया

ETVBHARAT 2025-11-18

Views 3

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात अंजली दमानिया यांनी तपासाची मागणी करत अजित पवारांवर टीका केलीय, व्यवहार कायद्यानुसारच रद्द होऊ शकतो असं म्हणत त्यांनी राजीनाम्याचीही मागणी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS