मुसळधार पावसाचा फटका : शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भाजीपाल्याचे दर कडाडले

ETVBHARAT 2025-09-30

Views 2

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बाजारात भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली असून भाज्यांच्या दरात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS