"फायनल भारतच जिंकेल..."; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मुंबईकर क्रिकेटप्रेमी काय म्हणाले?

ETVBHARAT 2025-09-28

Views 1

आशिया कपचा अंतिम सामना आज 28 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघात होणार आहे. हा सामना भारतच जिंकेल असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS