‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’; मदतीपासून कुठलाही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही; मंत्री छगन भुजबळ

ETVBHARAT 2025-09-25

Views 0

राज्यभरात पावसानं हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावली आहे. अतिवृष्टीमुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS