"शिंदे समितीची भूमिका स्पष्ट, आता सरकारकडून कारवाईची अपेक्षा"- मनोज जरांगे पाटील स्पष्टंच बोलले!

ETVBHARAT 2025-08-22

Views 0

"आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही", असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील झाल्टा फाटा येथे गुरुवारी बोलत होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS