मनसे आणि 'उबाठा'ला आंदोलनं आणि घोषणाबाजी करण्याशिवाय काही येत नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा टोला

ETVBHARAT 2025-07-08

Views 2

मनसे आणि शिवसेनेला (उबाठा) आंदोलनं आणि घोषणाबाजी करण्याशिवाय काही येत नाही, असा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS