ठाकरे बंधू एकत्र आल्यानं नक्कीच महाराष्ट्रात परिवर्तन घडेल, शिवसैनिक-मनसैनिकांच्या भावना

ETVBHARAT 2025-07-05

Views 5

सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला राज्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS