अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे गृहमंत्र्यांचं अपयश; खासदार बजरंग सोनवणेंची टीका

ETVBHARAT 2025-01-16

Views 2

गृहमंत्र्यांचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी जरा यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम केलं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणालेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS