'राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये?'; शिवरायांच्या अवमान प्रकरणावर Sambhajiraje आक्रमक

Lok Satta 2022-12-08

Views 0

राज्यपालांनी केलेल्या शिवरायांच्या अवमानप्रकरणी संभाजीराजे आक्रमक झालेले दिसले.'शिवाजीमहाराजांचा अवमान झाला की पक्ष वगैरे गेलं खड्ड्यात.यात कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या संघटनेचा आहे असा विचार न करता त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचा आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी 'राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये?' असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS