'२७ तारखेला राजकारणातला गढुळपणा राज ठाकरे दूर करतील'; Sandeep Deshpande यांचा इशारा

Lok Satta 2022-11-22

Views 1

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या २७ नोव्हेंबरच्या मेळाव्याची घोषणा करताना शिवसेना आणि राऊतांवर टीका केली.'बाळासाहेबांची शिवसेना नावाची चळवळ संपून आता राऊतांची वळवळ राहिलीये' अशी जहरी टीकाही त्यांनी राऊतांवर केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS