Manipur Landslide: मणिपूर येथील भूस्खलनात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 50 जण अजूनही बेपत्ता

LatestLY Marathi 2022-08-18

Views 1

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात जिरिबाम-इम्फाळ येथे रेल्वे मार्गाजवळ भूस्खलन झाले आहे. भूस्खलन झाले त्याच्या जवळच लष्कराची प्रादेशिक छावणी आहे. 23 सैनिक, काही रेल्वे अधिकारी आणि नागरी कामगारांसह पन्नास जण बेपत्ता आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS