Sukh Mhanje Nakki Kay Asta : मिनाक्षी राठोड म्हणतेय अखेर दोनांचे चार झालो | Sakal Media |

Sakal 2022-04-13

Views 11

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता रंजक वळणार आली आहे या मालिकेत सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं आहे.. शालिनी आणि देवकी या दोघी भूमिकांनी प्रेक्षांच चांगलच मनोरंजन करत आहेत मात्र लवकरच देवकी म्हणजेच मीनाक्षी राठोड एका गोड बाळाला जन्म देणार आहे सध्या मीनाक्षी गरोदरपणातले सगळे लाड करून घेताना दिसते...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS