पत्राचाळीतील गरीब लोकांना लुटाणाऱ्यांचा हिशोब होणार | किरीट सोमय्या

TimesInternet 2022-04-05

Views 0

ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. या कारावाईनंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला
पत्राचाळीतील गरीब लोकांना लुटाणाऱ्यांचा हिशोब होणार असं किरीट सोमय्या म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS