राज्यातील नगरपंचायत निवडणुकांच्या निकालावर अजित पवार म्हणतात

Maharashtra Times 2022-01-19

Views 43

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्थिती पाहून पक्षाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढविण्यात आली. सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे कौतुक करत या निवडून आलेल्या उमेदवारांना महाविकास आघाडी सरकार मदत करेल. जो तो पक्ष आपला आपला पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो. मागील काळात आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीत असतानाही आम्ही एकत्र लढायचो. तर काही ठिकाणी स्थानिक व भौगोलिक स्थिती पाहून म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असेदेखील निवडणुका लढल्या जायच्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांनी या कोरोणाच्या काळात एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला व जिल्हास्तरीय स्तरावर या निवडणुका घेण्यात आल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS