काळरात्र..पावसामुळे २०हून अधिक जण दगावले | Heavy Rain In Mumbai | Chembur,Vikroli, Bhandup Updates

Lokmat 2021-09-13

Views 180

मुसळधार पावसामुळे मुंबईत शनिवारी २० हून अधिक जण ठार झाले. शनिवारी रात्रीत तीन ठिकाणी तीन दुर्घटना घडल्या, ज्यात २० हून अधिक जण दगावले.. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. अजूनही ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे, तर विक्रोळीत चक्क इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भिती वर्तवण्यात येतेय. इथंही बचावकार्य सुरु आहे. तर भांडुपमध्ये पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झालाय, काही जण जखमी झालेत. चेंबूर आणि विक्रोळी दोन्ही घटनांमधील मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तवण्यात येतेय. आता सविस्तर पाहुयात चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमधील दुर्घटना..

#lokmat #HeavyRain #Mumbai #Monsoon2021 #Bhandup #Chembur #Vikroli
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS