कोरोना व्हायरस , अम्फान याच्याशी देश लढत असतांनाच आणखीन एक मोठं संकट भारतात येऊन पोहोचलंय. टोळधाड... होय.. तज्ञाच्या मते गेल्या २६ वर्षातला हा सर्वात मोठा टोळधाड हल्ला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, देशभरात टोळधाडीची संख्या वाढत आहे. त्यांच्या मते भारतात 26 वर्षातील हा सर्वात भयंकर हल्ला आहे. कोरोनाव्हायरस सोबत संपूर्ण देश लढत असतांना हि टोळी शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट करीत आहेत.मग, टोळधाड म्हणजे काय? हा भारतासाठी धोका का आहे? आणि, आपण म्हणजे सरकार कोरोना काळात याचा सामना करण्यासाठी काय करत आहेत? सगळं आपण या विडिओ मध्ये पाहुयात..
#Lokmat #toldhad #LocustAttack #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat