जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनी पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे

Lokmat 2021-09-13

Views 1

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ( 22 सप्टेंबर )रात्री धरणाच्या 18 दरवाजांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. (VIDEO : मुनिर शेख)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS