नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला. या पार्श्वभूमीवर नठीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS