Farmers In Trouble | बळीराजाचे हाल कधी थांबणार? आता तर मालाला कवडीमोल भाव

Sakal 2021-08-28

Views 210

बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने, बळीराजा हवालदिल झालाय.. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत, शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो घेऊन पोहोचल्याने, प्रति कॅरेटला 2 ते 3 रुपये भाव आलाय...यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरलीय.. शेतातून बाजारात घेऊन येण्यासाठी मालवाहतूकीचा खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात येत नाहीये.. त्यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS