संसार आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 2

आपण जीवनामध्ये नेहमी संसार आणि परमार्थ या दोन विषयांवर लक्षकेंद्रीत केले पाहिजे. विवाहानंतर एकदा का मनुष्य संसारामध्ये अडकला तर त्याला जीवनामध्ये इतरत्र गोष्टींचा सांभाळ करणे खूप कठीण जाते. परमार्थ हे सुद्धा संसारावर अवलंबून असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी संसार आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

सत्कर्मच करायला पाहिजे. दुष्कर्मच्या आपण जर आहारी गेलो तर त्याचे परिणाम हे खूप वाईट होतात. सत्कर्म आणि दुष्कर्म हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol #Sansar #Parmarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS