जीवनात सावध कुठे राहायचे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

जीवनात सावध कुठे राहावे, असावे व पाहिजे हे आपल्याला माहिती असणे फार आवश्यक आहे. जीवनात आपल्या असंख्य प्रसंग हे येत असतात यावर मात करत आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असते. आपण जीवनामध्ये आपल्या जवळच्या माणसांकडून व जीवलगांकडून सावध राहणे अनिवार्य आहे. जीवनात धोका द्यायला शत्रूपेक्षा आपले मित्रच अधिक वाट बघत असतात. त्यामुळे जीवनामध्ये परक्यांकडून सावध राहण्यापेक्षा आपल्यांकडून सावध राहिलेले अधिक चांगले. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात सावध कुठे राहायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS