मृत्यू मध्ये कुठलीही भेसळ का नसते? Why is there no forgery in death? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

मृत्यू हे एक साधन आहे यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्याबद्दल लोक गोडी गात असतात. जीवनामद्ये आपला मृत्यू कधी होईल याची कल्पना कोणालाच नसते. आपला जन्म जेवा होतो तो दिवस आपल्या आयुष्यामध्ये शुभ मानला जातो. आपला मृत्यू कधी, कुठे व कसा होईल हे फक्त नियतीलाच माहित असते. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग करायला हवा. म्हणून सद्गुरुंनी मृत्यू मध्ये कुठलीही भेसळ का नसते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Forgery #Death
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS