विचार धरायचा कसा आणि का? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

विचार धरायचा कसा आणि का? हे आपल्या हातामध्ये असते. कोणत्या विचारांवर आपण आत्मचिंतन केले पाहिजे आणि कोणत्या विचारांवर आपण दूर्लक्ष केले पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते. आपल्या मनामध्ये असंख्य विचारांची कुतूहूल सुरू असते. या सगळ्या विचारांमधून योग्य ते विचार आपल्याला कसे निवडता येतील व ते कसे आत्मसात करता येतील याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज आपल्या मनामध्ये असंख्य विचार हे घर करून राहतात, आपल्याला ते विचार इतरांपर्यंत मांडता येत नाहीत. म्हणून विचार धरायचा कसा आणि का ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS