विचार करण्याची शक्ती कशी नाहीशी होते? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपल्या जीवनामध्ये विचाराला फार महत्व दिले जाते. आपण जर एखादी गोष्ट करत असू तर ती का करतो आहे? याचा सर्वप्रथम विचार आपल्या मनात यायला पाहिजे. जर आपण आपल्याला अमूक एखाद्या व्यक्तिने सांगितलेली गोष्ट विचार न करता करत राहू तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपण जर कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही तर कालांतराने आपली विचार करण्याची शक्ती लोप पावेल. त्यामुळे आपण सतत आपल्या मेंदूला कशाप्रकारे चालना देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार करण्याची शक्ती कशी नाहीशी होते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS