Amrutbol 102 । Satguru Shri Wamanrao Pai । Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपले नशीब हे आपल्या हातामध्येच अवलंबून असते. आपण मात्र आपल्या नशीबाचे दोष दुस-या व्यक्तींना देण्यामध्ये व्यस्त असतो. आपल्याला कामामध्ये जर यश मिळाले तर चटकन माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला हे मिळालं आहे असे आपण बोलतो. पण जेव्हा आपल्याला कामामध्ये अपयश येते तेव्हा मात्र आपण दुस-यांना दोष देत असतो. आपले आयुष्य कसे घडवायचे असते हे आपल्या हातामध्ये असते. प्रामाणिकपणाने आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला त्या कामाचे फळ मिळतेच. त्यामुळे आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने काम करून आपली प्रगती आपल्याला कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून तुमचे नशीब तुमच्या हातात ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS