कृषी कायदे लागू केल्यास देशात वणवा पेटेल -Harmit Kaur | Farmer Protest | Maharashtra | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 3

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही सरकारला या कायद्यांच्या अंमलबजावणीवरुन इशारा दिला. हे कायदे लागू केल्यास देशभरात सरकारविरोधात वणवा पेटेल, असे त्यांनी म्हटले आहे.

#HarsimratKaurBadal #FormerFoodProcessingMinister #India #kumbhmela #COVID-19pandemic
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS