देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद

Sarkarnama 2021-06-12

Views 0

मळद गावातील ही एक वस्ती (दौंड तालुका). पूल वाहून गेला, त्यामुळे गावाशी संपर्क तुटला, शेतीचे नुकसान झाले आणि जनावरं वाहून गेली. ८ दिवसांपासून वीज नाही,पिण्याचे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही. गावकऱ्यांनी सरकारला विनंती केली आहे की याची तत्काळ दखल घ्यावी.

#SarkarnamaNews #news #viral #video #village #breakingnews #Sarkarnama

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS