महानगरपालिकेत ठाकरे सरकारने केला घोटाळा - किरीट सोमय्या

Lok Satta 2021-05-26

Views 952

ठाकरे सरकारनी मुंबई महानगर पालिकेत घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ज्या दिवशी लसीच्या टेंडरची मुदत संपत होती त्याच दिवशी एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बनावट असून कोणतेही डॉक्युमेंटेशन नसल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे. कागदपत्र जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली असल्याचं किरीट सोमय्या सांगितलं. तसंच गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिकेत ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

#KiritSomaiya #VaccineScam #ThackerayGovernment #Maharashtra #COVID19 #Coronavirus

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS