बुद्धीवंतांच्या शहरातील लोकांचेही भान हरपले का?

Sakal 2021-04-28

Views 499

अंबाजोगाई : मराठवाड्याची शिक्षण पंढरी आणि बुद्धीवंतांचे शहर अशी ओळख असलेल्या अंबजोगाईकरांनीही भान सोडल्याचे दिसत आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिक बाजारात, बँकांत गर्दी करत आहेत. रस्त्यावर, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सम विषम तारखांना संचारबंदीत शिथिलतेचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी शिथिलतेच्या काळात अशी गर्दी होती. गरज असली तरी लोकांनी गरजांवर थोड्या मर्यादा आणून घरात थांबणे आणि बाहेर पडल्याशिवाय पर्याय नसला, तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
(व्हिडीओ : राहूल किर्दंत)
.
.
#ambajogai #marathwada #crowd #corona #coronavirus #Covid19 #coronavirusoutbreak #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #marathwadanews #maharashtra #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS